राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांचे नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवून सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांचे नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक्ती प ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांपैकी सहा जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवारांनी बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. ...
Murder : तो पार्टीत पोहोचल्यानंतर जेवण करीत असताना समोरच बसलेल्या विश्वास संदीप गव्हाणे याने कोंडबाशी तू आम्हाला मतदान केले नाही, तु जेवायला कसा आला यावरून वाद घातला. ...