राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सुरगाणा : येथून जवळच असलेल्या उंबरपाडा (सु) येथील प्रगती माध्यमिक विद्यालयात तयार करण्यात आलेल्या ७२ बेडची सुव्यवस्था असलेल्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे यांचे हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी नऊ रूग्ण या नवीन विलग ...
सर्वतीर्थ टाकेद : ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता टाकेद येथे विलगीकरण केंद्र आमदार माणिक कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करीत लोकार्पण करण्यात आले. ...
मानोरी : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे कोरोनाने डोके वर काढल्याने गेल्या दहा दिवसांमध्ये पाच जणांचे उपचार घेतांना निधन झाले. आजपर्यंत गावात ४१ जण संक्रमित झाले होते. तर सध्या केवळ दोन जण बाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शनिवारी गा ...
देवगाव : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून लसही उपलब्ध झाली आहे. लसीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक लसीकरण करून घेण्यासाठी प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे शहरी भागातील व जागरूक नागरिकांनी ग्रामीण भागात येऊन आरो ...
ओझर : नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे १२ मे दुपारी १२ वाजेपासून लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करत ओझरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व दुकाने पूर्णपणे बंद केल्याचे चित्र होते. ...
सटाणा : बागलाण तालुक्यात लॉक डाऊनमुळे रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासा दायक चित्र असले तरी सटाणा शहर मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे हॉट स्पॉटच्या यादीत कायम आहे. ...
कसबे सुकेणे : शहरातील काशी माळी समाज मंगल कार्यालयावरील कोविड लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यावरून नागरिकांत गोंधळ उडाला. दरम्यान एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याकारणाने हा गोंधळ उडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर एका व् ...