राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
purandar airport latest news पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातील एका गावात चक्कर ग्रामपंचायत कार्यालयच गहाण ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. गुना जिल्ह्यातील करोद ग्रामपंचातच २० लाख रुपयांना गहाण ठेवण्यात आल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यासाठी सरपंच आणि पं ...