राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीमधील प्रत्येक खातेप्रमुखाने आपली जबाबदारी ओळखून कामे करावीत, उगीच दुसऱ्यावर ढकलू नयेत, अशी कानटोचणी आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबक पंचायत समितीच्या आढावा बैठकीत केली. सोमनाथ नगर येथील शाळा इमारतीच्या अर्धवट बांधकामाचा व ...
सायखेडा : परिसरातील औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या गोदाकाठच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सातपुते होते. ...
कळवण : तालुक्यातील पथदीपांची अकरा कोटी रुपये थकबाकी झाल्याने पाच गावांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर यांनी दिली. ...
३१ मार्च २०२१ पूर्वी जे कुटुंब संपूर्ण करमुक्त होतील त्यांना वर्षभर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत दळण करून मिळेल असा उपक्रम सरपंच सदाशिव ढेंगे यांनी हाती घेतला होता. यावर विश्वास ठेवून २५२ कुटुंबानी संपूर्ण कर भरला. करातून हरदोली /झंझाड ग्रामपंचायत ...