E Peek Pahani Last Date Extend: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेली पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम २०२५ च्या ई-पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले. ...
कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे. ...
राज्य सरकारने आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून राज्यातील तीन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली हानी पाहता मदत निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. ...
Harshwardhan Sapkal News: बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्या ...
अतिवृष्टीमुळे नुकसान झाले सुमारे ७० हजारांचे, पण भरपाई मिळाली अवघे २८०० रुपये. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाने दिलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप करत मदत नाकारून सदर रकमेचे धनादेश तहसीलदार विशाल सोनवणे यांना बुधवारी (दि.२९) परत क ...