दुष्काळ जाहीर करण्यासाठी पहिला निकष लागू होत असला तरी त्यासंदर्भात आता कृषी विभागाने १५ जिल्ह्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये पिकांची व आर्द्रतेची स्थिती पडताळणीचे काम हाती घेतले आहे. याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर दुष्काळाची तीव्रता तपासून त्या ...
मनी लाँड्रिंग रोखण्यासाठी केंद्र सरकार अधिक कठोर पावलं उचलत आहे. त्यामुळे आता ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीचे आंतरराष्ट्रीय व्यवहारही तपासाच्या कक्षेत आलेत. ...
नॅटकनेक्ट फाउंडेशनने माहिती घेण्याच्या अधिकाराच्या (आरटीआय) कायद्याच्या अंतर्गत अशाप्रकारच्या कथित परवानगी विषयीच्या तपशीलासाठी एमओइएफसीसीकडे निवेदन दाखल केले होते. ...
साठेखतामुळे काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास एखादी मिळकत खरेदी करण्याचा हक्क 'खरेदीदाराला ' प्राप्त होतो. त्याचप्रमाणे विकणाऱ्याला' संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो. दोघांनीही अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर त्या मिळकतीचे 'खरेदी ...
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गट ब आणि क गटात येणाऱ्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळतो. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ दिला जातो. ...