सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. राज्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ... ...
कोणतीही व्यक्ती अथवा संस्था, संघटना दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणीशिवाय कार्य करू शकत नाही. वैध नोंदणीशिवाय कार्यरत संस्था, संघटना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. ...
Bhukarmapak Update भूकरमापकांना गेल्या अनेक वर्षापासून इतर विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागत होते. यासाठी विविध संघटनांनी वारंवार आंदोलने तसेच बेमुदत संप केले होते. ...
राज्यात नोंदणी मुद्रांक विभागात १८६५ ते २००१ या काळात दस्त नोंदणी पारंपरिक पद्धतीने नोंदविली जात होती. तर १९२७ ते २००१ या काळात हे दस्त फोटो फिल्मच्या स्वरूपात जतन करण्यात आले... ...
नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...