Vijay Mallya News: देशातील बँकांना फसवून परदेशात पळून गेलेल्या विजय माल्ल्याने सरकार आणि बँकांवर कर्ज वसुलीत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्यानं पुन्हा एकदा सरकारला काही सवाल केलेत. ...
गुंतवणूक आणि लोक मालमत्ता व्यवस्थापन विभागचे सचिव अरुणीश चावला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सरकारचा हिस्सा कमी करण्याबाबत माहिती दिलीये. ...
varga don jamini ई-फेरफार आणि आय सरिता या संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत. वर्ग-२ च्या जमिनींची पूर्व परवानगीशिवाय दस्तनोंदणी होणार नाही, यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली. तरीही गैरव्यवहार झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...
राज्यात एखादा नवा महामार्ग होणार असेल, तर सर्वांत अगोदर त्याची भूमाफियांना खबर लागते. प्रस्तावित महामार्गाचे नकाशे, रेखांकन आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्या भागातील जमिनीचे सौदे झालेले असतात. ...
जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पुरामुळे बाधित आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांचे चालू कर्ज पुनर्गठित करण्याची सूचना राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्तीसह राष्ट्रीयीकृत बँकांना केली आहे. ...
सोमवारपासून देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२५ पासून लागू होणारा हा बदल एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यापारी आणि लहान व्यवसायांना दिलासा देऊ शकतो. ...