लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

यंदाच्या हंगामात १९ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार; पणन मंत्र्यांची माहिती - Marathi News | 19 lakh tonnes of soybeans will be purchased at guaranteed price this season; Marketing Minister informed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या हंगामात १९ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार; पणन मंत्र्यांची माहिती

soybean kharedi पणन मंत्री रावल म्हणाले की, गेल्या वर्षी ११.२५ लाख टन सोयाबीन खरेदी केल्यानंतर यंदा १९ लाख टन खरेदीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ...

परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये - Marathi News | Will government owned IDBI Bank go into foreign hands Canadian giant Fairfax Financial also in race to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये

आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकार आणि एलआयसीची एकूण ६०.७२ टक्के भागीदारी आहे. या बँकेत कंट्रोलिंग स्टेक मिळवण्यासाठी परदेशी कंपनी आणि भारतीय बँक रेसमध्ये आहेत. ...

NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा? - Marathi News | Big change in NPS UPS and Atal Pension rules Who will benefit and how much know what are the changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?

Investment Plans New Rules: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं (PFRDA) राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस, युपीएस आणि अटल पेन्शन योजना (APY) यांच्या गुंतवणूक नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पाहा काय होणार फायदा. ...

सरकारकडून भ्रमनिरास झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा संताप उसळला; थेट जलसमाधीचा इशारा - Marathi News | Gosekhurd project victims angered by government's disillusionment; Warning of immediate submersion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारकडून भ्रमनिरास झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा संताप उसळला; थेट जलसमाधीचा इशारा

प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, पुनर्वसन, सिंचन आदींसाठी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाकडून दिलेला शब्द न पाळल्या गेल्याने प्रकल्पग्रस्त आपापल्या धर्मरितीनुसार जलसमाधी घेतील, असा गंभीर इशारा दिला गेला आहे. ...

साखर कारखान्यांनी जोमाने सुरू केली गाळपाची बत्ती; 'साखरशाळा'ची मात्र कुठेच वाजेना घंटी - Marathi News | Sugar factories have started the crushing process with vigor; but the bell of the 'sugarschool' has not rung anywhere | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांनी जोमाने सुरू केली गाळपाची बत्ती; 'साखरशाळा'ची मात्र कुठेच वाजेना घंटी

Sakhar Shala : राज्य शासनाने साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात 'साखरशाळा' सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशानंतरही राज्यातील अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अध्यापही साखरशाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे शासनाचे आदेश फ ...

ज्वारीची मुदत संपली, आता गहू-हरभरा विम्यासाठी उरले फक्त काही दिवस; रब्बी पीक विमा योजना - Marathi News | Sorghum deadline has expired, now only a few days left for wheat-gram insurance; Rabi crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीची मुदत संपली, आता गहू-हरभरा विम्यासाठी उरले फक्त काही दिवस; रब्बी पीक विमा योजना

रब्बी हंगाम २०२५-२६ साठी 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. त्यात रब्बी ज्वारीची मुदत संपली असून, आता गहू व हरभरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना केवळ डिसेंबरच्या 'या' तारखेपर्यंत रब्बी पिकांसाठ ...

राज्यातील साखर कारखान्यांनी थकलेली उसाची बिले १५ टक्के व्याजासह द्यावीत; नाहीतर उग्र आंदोलन - Marathi News | Sugar factories in the state should pay the outstanding sugarcane bills with 15 percent interest; otherwise, there will be a fierce protest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कारखान्यांनी थकलेली उसाची बिले १५ टक्के व्याजासह द्यावीत; नाहीतर उग्र आंदोलन

राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन ४० दिवस उलटले असून, आतापर्यंत केवळ ३४ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिली आहे. ...

आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले व नोंदी आता रद्द होणार; काय आहे निर्णय? - Marathi News | Birth and death certificates and records issued on the basis of Aadhaar card proof will now be cancelled; what is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले व नोंदी आता रद्द होणार; काय आहे निर्णय?

janam mrutyu dakhala जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात ११ ऑगस्ट २०१३ रोजी सुधारणा करण्यात आली होती. यापुढे केवळ जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनीच या प्रकरणांची फेरतपासणी करावी. ...