राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...
दत्तात्रयनगर, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी एफआरपी रक्कमेप्रमाणे अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. ...
पुराच्या पाण्याने विहिरी खचल्या, काही ठिकाणी कठडे तुटले, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला होता. शिवाय, पुरात विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले होते. ...
Pan-Aadhaar Linking Deadline: तुम्हाला तुमच्या पॅन आणि आधारसंबंधित महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे. ३१ डिसेंबरपूर्वी हे काम पूर्ण केलं नाही तर, तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. ...