चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर या कालावधीत भारताच्या प्रत्यक्ष करसंकलनात ८ टक्क्यांची वाढ झाली. ...
आपल्या जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यातील कारखाना ऊस घेऊन जातो आहे. १०० किलोमीटर अंतर पार करून ऊस घेऊन जाणारा कारखाना एकीकडे ३५०० रुपये प्रतिटन भाव देतो. ...
गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या आपल्या कामकाजात एआयचा समावेश करताना दिसताहेत. यानंतर अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपातीच्या बातम्याही समोर आल्या होत्या. ...
राज्याचे सहकारमंत्रीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकीत ठेवत असल्याने कारखानदारही गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपीप्रमाणे होणारी बिले देत नाहीत. ...
अन्नदाता, जगाचा पोशिंदा ही बिरुदावली नावासोबत मिरवणाऱ्या बळीराजाला सावकाराच्या पाशातून बाहेर काढणे कोणत्याही सरकारला अद्याप तरी जमले नाही. जमीन कसण्यासाठी कर्ज काढणे अन् पीक निघाल्यावर परतफेड करणे, याच चक्रात तो पिसला गेला. सावकारांच्या व्याजाचे पाश ...