केवळ एक हजार रुपये नोंदणी आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मालकी हक्काची अदलाबदल करण्यासाठी सुरू केलेल्या सलोखा योजनेत राज्यात एकूण १ हजार ११९ दस्तांची नोंद झाली आहे. ...
Rashtriy Kutumb Labh Yojana : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री, पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. ...
Satbara Mohim: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात तहसीलदारांनी राबविलेल्या 'जिवंत सातबारा मोहिमे'ची (Satbara Mohim) राबविण्यात येत आहे. जाणून घ्या सविस्तर. ...