कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम ...
वाशिम : असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथे ‘डिजिटल लॉन्चिंग’ पध्दतीने ५ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून होणार आहे. ...
अनाथ, निराधार मुलांसाठी कोणतीही निवासी संस्था ही कुटुंबाला पर्याय ठरू शकत नाही म्हणून मुलांचे संगोपन संस्थामध्ये होण्याऐवजी ते आईवडिलांच्या मायेच्या छत्राखालीच व्हावे या चांगल्या हेतूने सुरू झालेली बालसंगोपन योजना जवळपास बंदच पडली आहे. राज्यात या योज ...
मायबाप सरकार, आम्ही मागीतले नाही. निवडणूक तोंडावर आल्या असतांना आपण आम्हाला लॉलीपॉप देत आहात. शेतकऱ्यांना मूर्ख बनविणे हा राज्यकर्ताचा गुणधर्मच आहे. आम्ही मागणी घालत नाही. तुम्हीही देऊ नका पण शेतकऱ्यांची ही थट्टा आतातरी थांबवा हो अशी आर्त हाक शेतकऱ्य ...
केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत आता कोल्हापूर महापालिकेच्या रविवार पेठेतील सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा लवकरच समावेश होणार आहे. त्यामुळे सामान्य ...
गोटखिंडी (ता. वाळवा) परिसरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेतून दोन लाख रुपये मिळणार, या नव्या प्रचाराने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसात गोटखिंडी पोस्टातून ६०० पेक्षा ...