नव्याने अमलात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत निवडलेल्या ४६५ पैकी तब्बल २५० लाभार्थी शेतकऱ्यांनी अवघ्या चारच महिन्यांत विहिरींचे खोदकाम जवळपास पूर्ण केले आहे. ...
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शासनातर्फे पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून एकाही शेतकऱ्यांला लाभ मिळालेला नाही. त्यामुळे यावर्षी अद्याप तरी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली आहे. ...
गेल्या वर्षी शेंदरी बोंडअळीचे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील ४६ गावातील १५ हजार ५४८ शेतक-यांच्या बँक खात्यात गुरुवारी ८ कोटी ३२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहे. ...
कृषी विभागामार्फत खोडेगाव व बेंबळ्याची वाडी येथे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात १०० शेततळे पूर्ण झाले असून ४५ शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अस्तरीकरणाचा लाभ देण्यात आला. ...
बीड : स्वस्त धान्य दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील ८२ दुकानदारांनी १५ टक्क्यांपेक्षा कमी आॅनलाईन धान्य वितरीत केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.स ...
घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकत ५३० शेतकऱ्यांनी १६ लाख १५ हजार ५३० रूपयांचा मोसंबी या फळपिकाचा विमा भरणा केल्याची माहिती बँकेचे एस.सी. शरणागत यांनी दिली. ...