ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan Update सन २०२५-२६ या वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. ...
कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्वा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेली 'लखपतीदीदी' योजना महिला विकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी 'नवी उमेद'च ठरली आह ...
दूध संस्थांमध्ये अल्प पगारावर कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. सकाळी व सायंकाळी दोन वेळा त्यांना हे काम करावे लागते. आयुष्य दूध संस्थेत खर्ची घातल्यानंतर आयुष्याच्या शेवटी हातात काहीच पडत नाही. ...
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतूने शासानाच्या पर्यटन विभागामार्फत शासन निर्णयाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी Aai Tourism Policy आई महिला केंद्रीत/लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर केले आहे. ...
Bhandara : सीएमआरअंतर्गत अन्नपुरवठा विभागाच्या भाड्याने असलेल्या गोदामातीत तांदूळ बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात येतो; मात्र देखरेख न केल्याने लाखांदूर तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या अन्नपुरवठा विभागाच्या शासकीय गोडावूनमधील अंदाजे नऊ हजार क्विंटल तांदळाल ...
राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...