शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील विविध विकास कामांसाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली जाते. याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर शासन निर्णय घेतला जातो. Read More
राज्यात सन २०२५-२६ मध्ये जून ते सप्टेंबर, २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी/पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्तीची कामे करण्याकरीता अर्थसहाय्य करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...
Farmer Cup 2024 Winner शेतकऱ्यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक संकट येत असतात जसे की, खराब बियाणे, दुष्काळ, आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव या सर्व अडचणींचा सामना एकटा शेतकरी करू शकत नाही. ...
Purgrasta Madat Package राज्य सरकारने जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी गुरुवारी जीआर जारी करण्यात आला. ...
adarsh gaon yojana आदर्शगाव योजना लोकसहभागातून ग्राम विकास या संकल्पनेवर आधारित आहे. गावांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना या गावांमध्ये राबविण्यात येतात. ...
शासनाने सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातूनन येत्या तीन वर्षांत सहवीज निर्मिती प्रकल्पातून एक हजार मेगावॉट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...