सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने पिके तर गेलीच शिवाय जमिनीही खरडून गेली. जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीची २० हजार ४२१ शेतकऱ्यांना १२ हजार ४६० हेक्टरसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
New CGHS Guidelines: केंद्र सरकारनं या महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठा बदल करत नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. मंत्रालयानं १५ डिसेंबर २०२५ पासून हे नवे नियम लागू करण्याची घोषणा केलीये. ...
वर्ष संपण्यासोबतच काही कामं पूर्ण करण्याची डेडलाईन म्हणजेच अंतिम तारीख देखील संपणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे की, वर्ष संपण्यापूर्वीच आपली काही महत्त्वाची कामं पूर्ण केली पाहिजे. ...
soybean kharedi काही शेतकऱ्यांचे उत्पादन सरासरी उत्पादकतेपेक्षा वाढले आहे. त्यामुळे या वाढलेल्या उत्पादनामुळे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर ठराविक मर्यादेपेक्षा सोयाबीन विकता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. ...