महावितरणच्या तांत्रिक चुकीमुळे ५ व ७.५ ऐवजी ७.५१ ते ९.९९ अश्वशक्ती असा उल्लेख झाल्याने अनेक शेतकरी वीजबिल माफीतून अपात्र ठरले आहेत. आता त्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची महावितरणच्या विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. ...
deshi govansh sanman yojana महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत गोशाळा व गोवंश संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना जाहीर केली आहे. ...
karj vasuli राज्यात चालू पीक कर्ज वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत त्याचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले, पण आठच दिवसांत बँकांनी साखर कारखान्यांच्या बिलातून वसुलीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सव्वीस हजारांहून अधिक खात्यावर १९ कोटी रुपये जमा झाले नाहीत. उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मे महिन्यापासून नुकसान सुरू झाले. ...