राज्यात एखादा नवा महामार्ग होणार असेल, तर सर्वांत अगोदर त्याची भूमाफियांना खबर लागते. प्रस्तावित महामार्गाचे नकाशे, रेखांकन आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्या भागातील जमिनीचे सौदे झालेले असतात. ...
जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पुरामुळे बाधित आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांचे चालू कर्ज पुनर्गठित करण्याची सूचना राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्तीसह राष्ट्रीयीकृत बँकांना केली आहे. ...
सोमवारपासून देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२५ पासून लागू होणारा हा बदल एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यापारी आणि लहान व्यवसायांना दिलासा देऊ शकतो. ...
अतिवृष्टी, महापूर नुकसानभरपाई तसेच बियाणे खरेदीसाठी मंजूर रकमेपैकी ४ लाख ४४ हजार शेतकऱ्यांची ३९८ कोटी ४८ लाख रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. ...
Govt. Banks Merger: येणाऱ्या काळात देशाच्या बँकिंग क्षेत्राचं चित्र बदलू शकतं. केंद्र सरकार सुमारे पाच वर्षांनंतर बँकांशी संबंधित पुनर्रचना योजनेवर काम करत आहे. ...