जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी गोदावरी मानार कारखाना विक्रीसाठी काढला आहे. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस तीन वेळा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी गोदावरी मानारचे आता फेरमूल्यांक ...
जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसा ...
गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना चारी क्रमांक ४१ च्या पुढे काही अंतरावर कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी कालवा फुटल्यानंतर जलसंपदा खात्याने भगदाड बुजविले असल्याने पाणी वहनाचा वेग कमी झाला आहे. ...
ऐन उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्रात सायखेडा येथून चाटोरीपर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पसरलेल्या पाणवेली प्रशासनाने तातडीने काढाव्यात, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा विभागाला दिले. आमदार कदम यांनी गोदावरी नदीवरील पसरलेल्या पाणवेलींची पाहणी के ...
गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे. ...
गोदावरी नदी जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे़ मात्र अमाप वाळू उपसा करुन नदीपात्राची सध्या अपरिमित हानी करण्यात येत आहे़ त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पाणीटंचाईची भीषण समस्याही दरवर्षी निर्माण होत आहे़ केवळ ३१ कोटींच्या महसुलापोटी प्रशासनाला ३८ घाटांच ...
नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखा घालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म ...