गोदावरीचे पाणी नाशिक-नगरकरांना ऊस-द्राक्षाच्या शेतीसाठी हवे आहे. यातून त्यांना आपली समृद्धी वाढवायची आहे, तर इकडे मराठवाड्याला या पाण्यावर केवळ माणसांची तहान भागवायची आहे. ...
गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, निसर्ग विज्ञान संस्था व महर्षी चित्रपट संस्था यांच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा नुकताच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...
गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. श ...
आपल्या नद्या, आपले पाणी : दक्षिण गंगा गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात नाशिकजवळच्या त्रिंबकेश्वर येथे पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतातून होतो. उगमानंतर ती नाशिकपासून पूर्वेकडे दख्खनच्या पठारावरून नगर जिल्ह्याकडे वाहू लागते. ...
औरंगाबाद : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी शासन टाळाटाळ करीत असताना हक्काच्या ... ...
गोदावरी नदीवर उच्च पातळी बंधारे उभारल्याचे कारण पुढे करीत जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्यापैकी सुमारे दीडशे दलघमी पाणी पळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ...
नाशिक : पितृ पंधरवड्यात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध घालण्याची प्रथा व परंपरा पूर्वापारपासून हिंदू धर्मात चालत आली आहे़ पिंडदान केल्याने मृत व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते, असा हिंदू धर्मात समज असल्याने वर्षानुवर्षांपासून ही परंपरा सुरू आहे़ म ...