रविवारी दुपारी जेलरोड परिसरात साधारणत: दीड तास जोरदार पाऊस सुरू होता. येथील रस्ते जलमय झाले होते. जेलरोड, नाशिकरोड, सिन्नरफाटा, दसकचा परिसर वगळता अन्य भागांमध्ये मात्र ऊन पडलेले होते. ...
काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या ...
ज्या भागात ले-आउट पाडून घरे बांधली गेली आणि लोकही राहण्यास आले आहेत तेथे ५० टक्के लोकवस्ती नाही म्हणून साधे खडीचे रस्तेही तयार करणाऱ्या मनपाने आता मात्र गोदावरीच्या सर्व शेत आणि माळरान असताना ३२ कोटी रुपयांचा पूल बांधण्याचे घाटत असून, त्यामुळे संशयाच ...
शहरातील गोदावरीसह सर्वच नद्या प्रदूषित असतानादेखील महापालिकेच्या पर्यावरण अहवालात मात्र त्या शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. ...
जायकवाडी धरणाचे पाणी गुरु वारी सकाळी डिग्रस, पोहनेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित होत आहे. ...
मी आणि माझे महाविद्यालयीन मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेशी निष्ठा ठेवल्यानेच आमचा येथपर्यंतचा प्रवास सुफळ झाला आहे असे भास्कर अंबेकर म्हणाले. ...