World Environment Day: विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन साजरा केला जात असून अशा वेळी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय भूमिका घेणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे. ...
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी फोडण्याचे सध्या काम सुरू असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. सहा राज्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने या राज्यातील पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त के ...
गोदावरी हा नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या गंगापूररोड परीसरात नदीपात्रात पुल बांधण्याचे काम सुरू असल्याने मातीचा बंधारा बांधून पाणी अडवण्यात आले आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून गांधी तलावात बोटींगचा व्यवसाय संबंधिताकडून केला जात आहे. काठालगत उभ्या केलेल्या चार मोठ्या बोटी अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीनंतर पेटवून देत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
धार्मिक महत्त्व असलेल्या गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढले असून, गोदावरीसह नांदूर-मधमेश्वर येथे केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवून प्रदूषण मुक्ती साधण्याची मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संस ...
शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून बोटिंग करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले गेले आणि ते मागेही पडले. पर्यटकांसाठी मौज म्हणून काही भागात बोटिंग सुरू असली प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु एकेकाळी गोदावरी नदीतून नाशिक गावठाण आणि पंचवटीला जाण्य ...