कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
Nightlife: डिसेंबर महिना हा गोव्यात लाखो पर्यटकांच्या गर्दीचा असतो. ख्रिस्ती बांधवांची टुमदार घरे पांढऱ्या शुभ्र रंगाने नटलेली असतात. देखण्या चर्च परिसरात रोषणाईचे काम सुरू असते. नाताळची चाहूल लागलेली असते. ...
रविवारी मध्यरात्रीनंतर गोव्यातील एका नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, त्यात आसामच्या तीन तरुणांचा समावेश आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. ...
मांडवीत सध्या सहा कसिनो जहाजे कार्यरत आहेत, तर अठरा मजली नवीन कसिनो येऊ घातला आहे. ऑफ-शोअर कसिनो जहाजांमधून आणीबाणीवेळी लोकांना बाहेर काढणे ही चिंतेची बाब आहे. ...
२५ बळींचे आरोपी घटनेनंतर ५ तासांत थायलंडला पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांकडून इंटरपोलची मदत घेतली जात आहे. ...
डिचोली पोलिस स्थानक हे आपल्याच डिचोली तालुक्यात येत असल्याने त्यांनी पटकावलेला हा मान हा आपणासाठीही अभिमानास्पद आहे. ...
तिस्क उसगावात भाजपच्या उमेदवार समीक्षा नाईक यांच्यासाठी कोपरा बैठक, आश्वासनांना बळी न पडण्याचे आवाहन ...
अलीकडच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना आहे. ...
ही निव्वळ प्रशासकीय ढिलाई आणि मनमानीला प्रोत्साहन असल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, रुग्णालयात-शवागारात मोठी गर्दी ...