२०११चा वन डे वर्ल्ड कप आठवला की आपल्या डोळ्यासमोर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ( the six MS Dhoni hit in the final against Sri Lanka ) विजयी षटकार उभा राहतो. धोनीच्या त्या षटकारानं टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला, असे अनेकांनी मत व्यक्त केलं. 2011 ...
भारतानं वनडे वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक मोठं विधान केलंय. ...
IPL 2021 साठी स्पर्धेतील सर्व संघांनी कंबर कसली आहे आणि संघात काही मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक मोठं विधान केलंय. नेमकं काय म्हणाला गंभीर? जाणून घेऊयात... ...