हरात अतिवृष्टी अथवा मुसळधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण घरे पाण्याखाली येणार हे निश्चित. कारण शहरातील सर्व मोठे नाले गाळ, केरकचरा आणि अतिक्रमणांनी व्यापले आहेत. ...
कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती. ...
सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
कच-यापासून शहराला कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी व त्यापासून विविध उपयोगी वस्तू वापरात आणण्याचे प्रयत्न होतआहेत. हाच धागा पकडून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, छत्तीसगड येथील अंबिकापूर हे गाव स्वच्छतेसाठी मॉडेलमधून पुढे आ ...
महापालिकेच्या सहकार्याने औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमतर्फे २६ आणि २७ मे रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, सेवाभावी संस्था आणि ग्रुपने सहभाग नोंदविला. ...