२० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. ...
गावातील मुख्य रस्त्यांपैकी सिध्द हनुमान मंदीर ते खंडेराव चौक, जय मल्हार कॉलनी, रझा चौक, राजवाडा या भागात कर्मचारी सकाळच्या प्रहरी झाडू लगावताना दिसतात; ...
स्वच्छतेच्याबाबतीत नागपूर शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून शहरात कचरा संकलनाची नवी व्यवस्था अमलात येणार आहे. ...