बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला - गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणेश मूर्तींची स्थापना करून नंतर परंपरेप्रमाणे पूजन केले जाते. गणेशोत्सवाचे दिवस संपले तरी मनातील गणेशाचे स्थान कायम टिकून असते. मग पावसाळा संपत आला की श्रीगणेशाच्या श्रद्धास्थानाना भेट ...
मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही ७५० किलो वजनाचा माव्याचा मोदक, प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आला. एबीपी माझा वृत्तवाहिनीतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. ...
सलग सुट्या व पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शनिवारी शहराच्या मध्य भागात गणेशभक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठला. मानाच्या गणपतींचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेशभक्तांनी सर्वच प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले. ...
गणेशोत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षांत सातत्याने बदलत आहे. मंडळांमध्ये गणेशमूर्ती, देखाव्यांवरून स्पर्धा रंगते, पण गिरगाव परिसरात अजूनही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ...
गणेशोत्सव सुरू झाला की लालबाग परिसराला जत्रेचे रूप प्राप्त होते. मुंबईसह देशभरातून अनेक भाविक ‘लागबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी लालबागमध्ये हजेरी लावतात. लालबागच्या राजाचा इतिहास, राजाला घडवणारे हात याविषयी मात्र अजूनही अनभिज्ञता आहे. ...
गणेशोत्सव काळातील शेवटचा रविवार असल्यामुळे रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या गर्दीत वाढ होणार आहे. गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्याने भाविक मोठ्या संख्येने शहरातील नावाजलेल्या मंडळांना भेट देतील. ...
विमानतळबाधित ‘त्या’ दहा गावांतील गणेशोत्सव यंदाचा शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. कारण विमानतळ प्रकल्पासाठी ही गावे पावसाळ्यानंतर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावे, समाजाला दिशा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...