भारतीय संस्कृतीत कोणत्याही मंगलमय कार्याची सुरुवात गणेशपूजनाने होते. त्यातच गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव आणि भक्तांचा जल्लोष होय. बाप्पाच्या आगमनाने सारे वातावरण चैतन्यमय बनते. दहा दिवसांच्या या आनंदमय सोहळ्यानंतर आता वेळ आली आहे बाप्पाला नि ...
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे आगमन घरोघरी झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सर्वत्र उत्साह व चैतन्य पहावयास मिळत होता. ...
डीजेमुक्त, गुलालमुक्तव पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचा निश्चय सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने घेतला आहे़ शहरातील प्रमुख मिरवणुकीस सकाळी ११ वाजता सुरुवात होणार ...
शहरात पर्यावरणपूरक गणेश विर्सजन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने यंदाही प्रतिवर्षांप्रमाणे गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या परिसरात एकूण ३० ठिकाणी अधिकृत विसर्जन स्थळे घोषित करण्यात आली ...
पुणे जिल्ह्यात विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात अगोदरच तयारी करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण २०८५ सार्वजनिक गणपती मंडळे आहेत. ...
गणेश विसर्जनासाठी पंचवटीतील शेकडो गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून, पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा सुरक्षा टिकून राहावी यासाठी मिरवणूक मार्गावर पोलीस बळ तैनात करण्यात आलेले आहे, ...
गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात ...
दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करुन हजारो गणेशभक्तांना आकर्षित करणाऱ्या चमनचा राजा गणेश मंडळाने यावर्षी भगवान विष्णूच्या दशावताराच्या देखावा सादर करुन जालनेकरांचे लक्ष वेधले आ ...