देशात १५0 हून अधिक साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले असून, त्या कारखान्यांतून थेट उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ...