आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. पण यातील काही फळे जर एकत्र खाल्ली तर त ...
केळी हे असे एक फळ आहे जे १२ महिने अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळी केवळ आरोग्यासाठीच नाही, तर सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरते. म्हणूनच तर पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लावा केळीचा फेसपॅक. ...
vegetable Fruits bajar kolhapur : बाजारात यंदा सीताफळांची लवकरच एंट्री झाली आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात १८०० रुपये डझनापर्यंत दर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिवळ्याधमक पपईने बाजार फुलला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली असल्याने ...
Fruit peels benefits : माहामारीच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होणं महत्वाचं आहे. यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचा आणि पोषक तत्वांचा आपल्या आहारात समावेश करत आहेत. ...
Banana Benefits : दररोज केळी खाल्ल्याने तुमच्या त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्याचा वेग वाढतो. कारण केळीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम तसेच इतर अनेक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन-सी देखील समाविष्ट आहे. ...
आमरस आणि कुरडई किंवा दररोज एक- दोन आंबे हे उन्हाळ्यातले ठरलेले रूटीन. आंबा खाऊन भरपूर वजन आणि शुगर वाढली असेल तर आता मात्र तुम्हाला तुमचा मोर्चा जांभळांकडे वळवायला हवा. का ? ते नक्की जाणून घ्या.. ...