केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांना दिले आहे. भारतातील असे पहिले कृषि विज्ञान केंद्र आहे की ज्यांनी अशा प्रकारचे काम केले आहे. केंद्रीय समशीतोष्ण फलोत्पादन संस्था, लखनऊ येथून आ ...
अवेळी पाऊस,कमी तापमान, जास्त तापमान, गारपीट, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. सर्वसाधारणपणे ज्या महसुल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे ...
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...
विदर्भात ४.०५ लाख मेट्रिक टन निर्यातक्षम संत्रा उत्पादन होते, मात्र पायाभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. म्हणूनच संत्रा निर्यात सुविधा केंद्राची मागणी होत आहे्. ...
बांगलादेशने नागपुरी संत्र्यावर ८८ रुपये प्रति किलो आयात शुल्क लावल्याने मागणी असूनही विक्री मंदावली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना प्रति टन किमान ८ ते १० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...