बांगलादेशाने संत्र्याच्या आयातीवर ८८ रुपये प्रति किलाे आयात शुल्क आकारल्याने संत्र्याची निर्यात मंदावली व दर काेसळले. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला ५० टक्के सबसिडी देण्याची घाेषणा करीत ...
हवामानावर आधारित आंबा पीक आहे. सद्य:स्थितीत आंबा हंगामाची कोणतीच गणिते बांधली जाऊ शकत नाहीत. अशीच स्थिती कमी अधिक फरकाने अन्य पीक उत्पादक शेतकऱ्यांची आहे. बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणार परिणाम होत असल्याचे आनंद देसाई यांनी मुलाखतीतून स्पष्ट केले ...