उन्हाळा सुरू झाला की, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि तहान लागण्याचे प्रमाण खूप वाढते. यासाठी आपल्या आहारात फळांचा वापर वाढणे आरोग्यास हिताचे आहे. ...
द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल. ...
ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे येथे विक्रीला आणत आहेत. काही फळे परराज्यातून देखील शहरात दाखल होतात. काही जण तर जागा मिळेल तिथे रस्त्याच्या बाजूला दुकान थाटून फळांची विक्री करीत असून, ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. ...
सोलापूरातील करमाळा तालुक्यात वाशिंबे येथील यांनी आपल्या शेतात 'ब्लू जावा' या परदेशी वाणाची लागवड केली आहे. पुणे येथील एका खासगी नर्सरीच्या माध्यमातून विदेशातून ब्लू जावा वाणाच्या कंदाची मागणी केली. ...
पाण्याअभावी मोसंबी बागा सुकू लागल्या असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कचनेर (ता. पैठण) येथील एका शेतकऱ्याने आपली दोनशे मोसंबी झाडांची बाग कुर्हाड चालवून रविवारी (दि. १७) नष्ट केली. बप्पासाहेब भानुसे असे या शेतकऱ्याचे ...