कृषी मालाची साठवणूक व आयुर्मान वाढविण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. तसेच टिकाऊ पदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून तयार केले जातात. यालाच 'कृषी माल प्रक्रिया' असे म्हटले जाते. ...
नांदगाव येथील किशोर चोरोडे यांनी अवघ्या दीड एकरात अवघ्या सत्तर दिवसांत साडेचार लाखांचे पीक घेतले. उच्च शिक्षित विज्ञान पदवीधर असलेले किशोर चोरोडे यांनी नांदगाव ते आलोडा रस्त्यावर असलेल्या सहा एकर शेतातील दीड एकर क्षेत्रात नवख्या पिकाची लागवड केली आता ...
रमजान व वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल १,१३६ टन कलिंगडची आवक झाली आहे. ...
राज्याच्या आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, राहता, नाशिक, कल्याण, सोलापूर, अमरावती फळे आणि भाजीपाला, पुणे, पुणे-मोशी, मुंबई, भुसावळ अशा एकरा यार्डात एकूण ८४९ क्विंटल लिंबूंची आवक झाली. ...
मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. ...
ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी जगविलेल्या बागांमधील फळांची तोडणी सुरू झाली असून, पाचोडच्या मार्केटमध्ये मृग बहार मोसंबीची आवक सुरू झाली आहे. परंतु गतवर्षीच्या तुलनेत ही आवक कमीच आहे. आवक कमी असताना दर चांगला मिळणे अपेक्षित असताना तसेही ह ...
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजीसह परिसरातील शेतकऱ्यांनी दर्जेदार संत्रा उत्पादित केला आहे. मात्र, संत्र्याला पुणे, वाशी बाजारात समाधानकारक भावच मिळत नाही. ...