Santra Prakriya Kendra अमरावती, नागपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात संत्र्यांचे उत्पादन केंद्रीत आहे. संत्रा फळाचे सुमारे २५ ते ३० टक्के नुकसान काढणी पश्चात होते. ...
pik nuksan bharpai ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...
Fungal Diseases : संत्रा आणि मोसंबी हे प्रमुख बागायती पिके आहेत. यांच्या उत्पादन वाढवण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर आणि रोगनियंत्रण आवश्यक आहे.जाणून घ्या सुरक्षितता उपाय (Fungal Diseases) ...
समितीमध्ये जिल्ह्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातून रोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतमाल घेऊन येतात. भाजीपाला, कांदा-बटाटा, गूळ, फळांचा सौदा लवकर होत असल्याने बहुतांशी शेतकरी अगोदरच्या रात्रीच माल घेऊन येतात. ...
Atpadi Dalimb Market Update आटपाडी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख फळ मार्केटमध्ये रविवारी दि.१४ सप्टेंबर रोजी विक्रमी आवक नोंदवली गेली. ...
आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या सीताफळाचा हंगाम आता सुरू झाला असून, बिया कमी आणि गर जास्त असणाऱ्या ह्या देशी सीताफळाची बाजार समितीत आवक वाढू लागली आहे. ...
पूर्वी सहजपणे कुठेही दिसणारे मधमाशांचे मोहोळ आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. याचा थेट परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असून, सध्या मधाचा दर ४०० ते ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. ...