Papaya Farmer Loss : पपई झाडं फळांनी लगडून लाल-लाल झाली होती… पण बाजारात दर कोसळले आणि वाहतूकही बंद! परिणामी जळकोटच्या सचिन सुरवसे या तरुण शेतकऱ्याने लाखो रुपयांची जोमदार पपई बाग डोळ्यांत पाणी आणत रोटावेटरने मोडीत काढली. अतिवृष्टी, वाहतुकीचा अडथळा आण ...
बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात गावरान बोरांची चव दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर बोराची झाडे आढळत असत. परंतु, आता ती नामशेष होऊ लागली आहे. ...
Winter Food: 8 fruits to eat in winter - supertonic for health, cheaper than cashews! and avoid 'these' fruits : हिवाळ्यात कोणती फळे खायची आणि कोणती नाही. पाहा आरोग्यासाठी काय चांगले असते. ...
अंजीर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळपीक आहे, ज्याची लागवड पुणे जिल्ह्यात (विशेषतः पुरंदर भागात) मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यासह मराठवाड्यातील दौलताबाद, छत्रपती सांभाजीनगर, तसेच सोलापूर, धारशिव, नाशिक अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अ ...