यूनेस्कोने 2009 मध्ये या पार्कला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्पेअर रिझर्व्ह म्हणूनही घोषित केले होते. यामुळे येथे लागलेली आग हा चिंतेचा विषय आहे. (Odisha Simlipal forest fire) ...
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...' असे संत तुकाराम यांनी म्हटले आहे. हेच महाराष्ट्र वनखात्याचे ब्रीद आहे. महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. या भुमीतील प्रत्येक वृक्ष आणि जंगलाचे महत्व संतांनी त्यांच्या अभंगांद्वारे वेळोवेळी अधोरेखित केले आहे. ...
रामनगर : रामनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. ...