नवीन स्मशानभूमीच्या मार्गात आडकाठी ठरू पाहणारी चक्क १५ ते १६ सागवानाची झाडे जेसीबीद्वारे उखडून टाकली. हा प्रकार लाडगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत घडला असून यास ग्रामपंचायत जबाबदार आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोडीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्याम ...
अनिवार : ‘ज्याचं जीवन स्नेहशील सौजन्यानं भरून जातं त्याच्या माणूसपणाची पातळी ओतप्रोत होऊन वाहू लागते आणि त्याच्या निष्ठा सामाजिक होऊ लागतात. माझे-तुझेपणातून बाहेर पडून त्याची प्रत्येक कृती समाजसार्थकी होऊ लागते आणि नेमक्या अशाच व्यक्तीची मी सहचारिणी ...
राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत भुसावळ तालुक्यातील २० गावांमध्ये साडे दहा हजारावर वृक्षांची लागवड करण्यात आली असून या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ...
२०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ ...
शेखर धोंगडे।कोल्हापूर : सह्याद्री च्या खोऱ्यात राहणारे वन्यजीव आता पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवर दिसू लागले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव कोल्हापूर यांच्या विशेष संकल्पनेतून ते सत्यात उतरले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड व ...
धार्मिक विधीमध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या तिघांच्या अटकेनंतर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून तानाजी कळंत्रे या चौथ्या आरोपीलाही ठाणे वनविभागाने अटक केली. ...
गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ...