राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. अगोदर २ कोटी नंतर १३ कोटी वृक्षलागवडीचा पल्ला गाठल्यानंतर आता चौथ्या टप्प्यावर विविध विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाच्या मृत्यूनंतर भयभीत झालेल्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. वनमंत्र्या ...
दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे तीनवर्षीय बालकावर हल्ला करत पसार झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात ठिकठिकाणी सुमारे १३ पिंजरे लावले असून, ८० हून जास्त वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ...
भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचादेव येथून सावळदबारा येथे पायी दर्शनासाठी जात असलेल्या एका भाविकावर अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...
वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदल ...
वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रकल्प अथवा विकासकामे प्रारंभ करताना वनविभागाची परवानगी मिळेल, असे गृहीत धरून ती केली जातात. ...
तालुक्यातील करंजाळीनजीक निरगुडे फाट्यावर रस्त्याच्या कडेला एका नागराज एकाच ठिकाणी ठाण मांडून असून, हा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. जवळपास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाही हा नाग एकाच दगडावर वेटोळे करून बसला आहे. या ठिकाणी बघ्यांची मोठी ...