मुंबईत उद्योगधंदे वाढण्यापूर्वी, शहरीकरण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वनसंपदा होती, असे निसर्गपे्रमी आणि पर्यावरणतज्ज्ञ सांगतात, परंतु गेल्या काही दशकांमध्ये मुंबईत विकासाचे कारण पुढे करत, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली गेली. त्यामुळे येथील जैवविविधता ...
विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उ ...
वणी उपविभागातील जंगलामध्ये असलेले पाणवठे आटल्याने वन्यजीवांची आता पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असून शिकारीची शक्यताही बळावली आहे, तर काही पाणवठ्यांमधील पाणी दूषित झाले असून ते कित्येक महिन्यांपासून बदलवि ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - वृक्षलागवडीसाठी जनजागृती चित्ररथाचे जळगाव येथे आगमन होऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या चित्ररथाचे स्वागत केले.शासनाच्यावतीने राज्यात येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतं ...
अंजनेरी गडापर्यंत जाण्यासाठी नाशिकमधून अर्धा तास पुरेसा होतो. अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी गावात पोहचल्यावर गडाची वाट धरता येते. गडाच्या निम्म्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनाने सहज जाणे शक्य आहे. दीड किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पू ...
ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे. ...