Madhache Gav मधमाश्यांच्या वसाहतीचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता ओळखून महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचलनालयाने मधाचे गाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सुरू केला आहे. ...
भारतातील आदिवासी १५०० पेक्षा जास्त वनस्पती दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात, त्यांनाच आपण रानभाज्या म्हणतो. मी शोधून काडलेल्या रानभाज्यांच्या औषधी व पौष्टिक गुणधर्माचा अभ्यास केला आहे. ...
महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती या अहवालातून समोर आली, सह्याद्री प्रकल्पात मादी वाघ पिढ्यान्पिढ्या प्रजनन करीत असल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे. ...