सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी पट्टेरी वाघ कॅमेराबद्ध झाला. ‘वाघोबा’च्या त्या ‘क्लिक’ने पर्यावरणप्रेमी सुखावले खरे; पण गत तीन वर्षांपासून काही पक्षीप्रेमी प्रकल्पातील पाखरांच्या मागे धावतातय. ...
शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील डोंगर-दऱ्यातून काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे शित्तूर, उदगिरी, चांदोली धरण व अभयारण्याशेजारील डोंगर-दऱ्यातील झाडा-झुडपांसह अनेक ...
वाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे. ...
दरवर्षी जंगलात वणवे पेटून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होते. यावर प्रभावी उपाय योजण्यासाठी राज्यातील आठ विद्यापीठांकडे संशोधनाची जबाबदारी वनखात्याने सोपविली आहे. ...
एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आ ...
सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापनासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील चार स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारांतर्गत ७५ गावांमध्ये सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन पद्धत राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य कर ...