वन विभागाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून वैशाख पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या परिसरात मचान बांधून प्राणी गणना केली जात आहे. यंदाही १९ मे रोजीच्या रात्री चंद्राच्या नितळ व शुभ्र प्रकाशात वैरागड परिसरात प्राणी गणना करण्यात आली. यावेळी आरमोरी वन ...
जंगलव्याप्त परिसर म्हणून आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्याची ओळख आहे. याच परिसरात वाघ, अस्वल, मोर, हरिण, रोही आदी वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने आणि अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने स ...
यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तीसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातीच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. ...
संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात ...
वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सार्ड’ (सोशल अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपेंट) या संस्थेच्या वतीने मध्य चांदा वनविभागातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बिटात संस्थेच्या व वनविभागाच्या मदतीने पानवठा तयार करण्यात आला. या पानवठ्यामुळे वन्यप्रा ...
शेतवडीसह मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळणारी साधी गोम कानात जाऊ नये म्हणून दिसताक्षणी तिला चिरडून मारल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळते; परंतु आपल्या विषग्रंथीने शत्रूला घायाळ करून त्याला भक्ष्य बनविणारी कासारगोम दुर्मीळ होत आहे. ...