अरवलीतील खाणबंदीचा निर्णय हा संपूर्ण देशातील पर्यावरण चळवळींसाठी आशादायी संकेत आहे. दरम्यान पश्चिम घाटातही पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. विकास हवा, पण तो निसर्गाशी संघर्ष न करता, निसर्गाशी सुसंवाद साधणारा असावा, हा संद ...
पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ग्रीन क्रेडिट योजनेतच भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे आली आहे. वृक्षारोपण संरक्षणासाठी उभारण्यात चेन लिंक कुंपण कामात जाणीवपूर्वक निकृष्ट बांधकाम करून मोठ्या प्रमाणावर केल्याचा भ्रष्टाचार आरोप तक्रारदार यांनी ...
बिबट प्रवण क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ...
Nagpur : विदर्भातल्या वनांमधून निघणाऱ्या लाकडांची खुल्या पद्धतीने विक्री करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला जात आहे, असा गंभीर आरोप करणारी जनहित याचिका अॅड. अरविंद मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. ...