शासनस्तरावर ३३ कोटी वृक्ष लागवड नियोजनाचा आराखडा तयार झाला आहे. ग्रामपंचायतस्तरावर यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन हजार ४०० रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले. परिणामी, जिल्हा परिषद प्रशासनाने दोन वर्षे नऊ महिने कालावधी दरम्यान ४५ लाखांच्य ...
वनविभागाकडून २०१६ पासून वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. यावर्षी जिल्ह्यात १ कोटी ३७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या मोहिमेतून लावलेले ६५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. ...
यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी ...
मांडूळाची तस्करी करण्याच्या उद्देशान या दोन मांडूळाना ठाणे शहरात आणण्यात आले होते. गाडीतून या दोन मांडूळाना कोकणातून आणण्यात आले. वन विभागाच्या पथकाने मांडूळासह दोन आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या दोन आरोपीच्या सांगण्यावरून रायगड जिल्ह्य ...
सुधीर राणे कणकवली : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक जंगली श्वापदे आढळतात. परंतु, अलीकडे काही भागामध्ये रानडुकरांसह छोट्या ... ...
पारडगाव येथील शेतकरी दामोदर बाळाराम वढे यांची गट क्रमांक २५४ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमी प्रमाणे त्यांच्या मालकीच्या २५ शेळ्या बांधल्या होत्या. सोमवारी वढे हे शेतात गेले असता, त्यांना त्या अज्ञात पशूने मारल्याचे दिसून आले. ...
वन कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या विदर्भस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. ...