गेल्या वर्षी पावसाळ्यात वनमहोत्सव साजरा करत संस्थेने या ठिकाणी २ हजार रोपांची लागवड केली होती. सध्या या देवराईमध्ये एकूण रोपांची संख्या १७ हजार झाली आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मागील पाच वर्षांपासून या ठिकाणी लावलेल्या रोपांचे संवर्धन केले जात आह ...
जोडमोहा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या वटबोरी शिवारात रतन दमाये या शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कटाईची परवानगी घेण्यात आली. या एकाच परवानगीच्या आधारावर त्याच परिसरातील पांदण रस्त्यावरील मात्र दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील सागवान तोडण्यात आले. नियमाप्रमाण ...
पिनरई विजयन यांनी म्हटले आहे, "पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल." ...
मंगळवारी दुपारी पुन्हा येथील शेतात दुसरे पिल्लू शेतमजुरांना मिळून आले. हे पिल्लू वनविभागाचे कर्मचारी व इको-एको फाउण्डेशनच्या वन्यजीवप्रेमींनी पुर्नभेटीसाठी तसेच संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात एका कॅरेटमध्ये ठेवले... ...
गुरुवारी मनार्कड वन पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. तथापि, ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ...
परशुराम गणू मडावी, विनोद भाऊजी ठाकूर, गगन उद्धव निमसरकार व सागर भारत आवथरे रा.अनखोडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्र्कंडा (कं.) चे क्षेत्र सहायक एम.जी.गोवर्धन यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनखोडा गाव गाठ ...
या भागातील मळे परिसरात बिबट मादीचा संचार असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतमजुरांना व मालकांना सावधगिरी बाळगत सुर्यास्तापुर्वी शेतीतून घरी सुरक्षित जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. ...
शेळकेवाडी (ता. संगमनेर) येथे परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि.३१) मध्यरात्री हा प्रकार घडला. यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...