विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला. ...
पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक ...
बिबट्याच्या शिकारीमुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय जंगली वराह पकडण्यासाठी कुणी जाळे लावले होते याची माहिती सध्या वनविभागाचे कर्मचारी परिसरातील शेतकऱ्यांकडून घेत आहे. या प्रकरणातील आरोपी अद्यापही वनविभागाला गवसले नसले तरी घटनास्थळावर एक मृ ...
नाशिक वन्यजीव विभागाकडूनदेखील नाशिक वनवृत्तातील तीनही जिल्ह्यांमधील अभयारण्ये, राखीव वनांची वाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. जुनअखेरपर्यंत प्रवेश बंद कायम राहणार ...