Chandrapur Tiger Attack: चंद्रपूरमध्ये एका व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घरच्यांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर स्मशानभूमीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. ...
मानवळे केळेवाडी मुरुक्टे, तोंडलेवाडी, भांडीबांबर येथील शेतीला वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाची जनतेतून मागणी होत आहे. नागझरी प्रकल्प उभारणीसाठी आठ महिने पाणी स्त्रोत्र असणारा ओढा येथे आहे. हे सगळे पाणी अडवले, तर चार गावांतील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दू ...
farmer id राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात रानगव्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वन विभागाने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. ...