तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाभरात पावसाला सुरूवात झाली. साकोली शहरात पाच तास धुव्वाधार पाऊस बरसल्याने अनेक वसाहती जलमय झाल्या. नागझिरा रोडवरील एकता कॉलोनीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले. नाल्यांना पूर आला आहे. ...
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भा ...
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर पूरपरिस्थती निर्माण झालीच तर करावयाच्या उपाययोजनांची तयारी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. या अंतर्गत गोदावरी नदीकाठावरील तहसील कार्यालयात रेस्क्यू बोट सज्ज ठेवण्यात आल्या असून, या बोटींची चाच ...
सांगली जिल्ह्यात यंदा मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील १0१ गावांना महापुराचा विळखा होता. तीन ते साडेतीन लाख लोकवस्तीला याचा फटका बसला आहे. महापूर ओसरत असताना आता व्हायरल व बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. ...
शंभुराजे ग्रुप साखराळे, देवराज दादा पाटील ग्रुप कासेगाव, आर्या बेकरी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यासह असंख्य दानशूर व्यक्ती व संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. ...
कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला. ...