ओशियाना फुटबॉल कॉन्फेडरेशन, युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड व राज्य सरकारतर्फे ‘जस्ट प्ले’ या उपक्रमाअंतर्गत कोल्हापुरातील पूरग्रस्त शिरोळ व करवीर तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या १० शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेविषयी जा ...
यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेला कांदा अतपावसाने शेतातच सडला. त्यामुळे नवीन कांदाच बाजारात येत नसल्याने आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. काही शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला होता. तो सध्या बाजारात येत आ ...
याशिवाय ज्या-त्या शिक्षण संस्थांतील शिक्षक आणि विद्यापीठातून पदवीधरांच्या याद्या मागवून घेऊन त्याच निवडणूक आयोगाकडे सादर करून वेळ, पैसा व श्रम वाचवावेत, असेही भोसले यांनी सूचित केले. ...
तोपर्यंत नवीन सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी. ...
प्रत्यक्षात पंचनामे होऊन बाधित पूरग्रस्त कुटुंबांना यादीप्रमाणे पैसे मिळाले, काहींना धान्य मिळाले, काहींना मिळाले नाही. रॉकेल देण्याची घोषणा केली; पण कोल्हापूर रॉकेलमुक्त म्हणून गॅस सिलिंडरची मागणी केली; पण तोही मिळाला नाही. ...
तेव्हा नदीकाठचे विजेचे खांब पूर्णत: पाण्याखाली होते. किंबहुना खांबांवरून तीन ते पाच फूट पाणी वाहत होते. यामुळे त्यातून वीजप्रवाह बंद करावा लागला. त्यामुळे शहरातील विविध उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. ...