खैरी गावात ये-जा करण्यासाठी कमी उंचीचा पूल आहे. दर वर्षी पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यावर खैरीवासीयांच्या अडचीत भर पडते. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास या पुलावरून नेहमी पाणी असते अश्या स्थितीत गावकरी, विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून म ...
ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार मुंबईत होते. मात्र पोलिसांच्या विनंतीनुसार ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवार मुंबईहून पुण्याला तात्काळ रवाना झाले आहेत. ...