लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
२८ ऑगष्ट रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीने गोसी (खु.) धरणाचे पाणी वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात सोडले गेल्याने वैनगंगेच्या पाण्याचा दाब निर्माण होऊन तालुक्यात वैनगंगेसह चुलबंद नदीला देखील मोठा पूर आला होता. या नदीला चक्क तिसऱ्यांदा पूर आल्याने नदीकाठावरील ग ...
भाजपा सरकारने ज्याप्रमाणे ६ जीआर काढून शेतकरी, गावकरी व गरीबांना भरीव मदत केली, त्याच आधारावर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ...
जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला. ...
साहेब, तांदूळ-डाळ यासह जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, पण मदत मिळाली नाही, असा टाहो फोडणारे भंडारा शहरातील अनेक नागरिक आपली व्यथा सांगत होते. ...
नागपूरसोबतच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या संदर्भातील प्राथमिक नुकसानाची आकडेवारी पुढे आली असली तरी प्रत्यक्ष नुकसान हे महसूल विभागाच्या सर्वेक्षणानंतर ठरणार आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे. ...
वैनगंगा नदीला अचानक आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. ...