तालुक्यातील लेंडी नदीच्या पात्रात दोन ठिकाणी कमी उंचीच्या पुलाचा १२ गावांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात या पुलामुळे ३० वेळा या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तरीही प्रशासनाकडून पुलांच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळेझाक क ...
याचाच अर्थ मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन ५० लाख ७४ हजार टनांनी कमी राहणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले साखरेचे दर वाढून साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षा साखर उद्योगातील जाणकारांची आहे. ...
बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्य ...
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाप्रमाणे शहराला आजही पावसाने झोडपण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र कालप्रमाणे संध्याकाळी नाही तर रात्री उशिरा हा पाऊस पडणार असल्याचे त्यात म्हटले आहे. ...