यात अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेल्याचे बोलले जात आहेत ते खालच्या बाजूला राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Joshimath dam) ...
या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे. ...
जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक ...
३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसेखुर्दचे ३३ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ब्रम्हपुरी, मूल, सावली, गोंडपिंपरी, सिंदेवाही या पाच तालुक्यांमध्ये कोटयवधीचे नुकसान झाले आहे. ...