गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणातून ८१२९ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. पारंपरिक पूरमापक समजल्या जाणाऱ ...
नाशिक जिल्ह्यात देान दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ९९. ४१ टक्के भरले आहे. ...
सोमवारी दुपारी वणी तालुक्यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसला. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र ११ वाजतानंतर पुन्हा धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दुपारी १२ ...
या पहिल्या हप्त्यातील सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला (१४८ कोटी ६७ लाख ६६ हजार रुपये) दिली असून, त्याखालोखाल सांगलीला (१३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपये) मदत मिळाली आहे. ...
ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना जलसंकटाला तोंड द्यावे लागेल, अशी शक्यता वर्तविली जात होती; परंतु ऑगस्ट महिन्यात अखेरच्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात आपला जोर कायम ठेवल्याने जलाशय फुल्ल झाल्या ...
सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस सुरूच आहे. ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये मूग, ...