राज्यात अतिवृष्टीने नऊ लाखांपेक्षा जादा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ३० जुलैपर्यंत नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार करायचा आहे; परंतु सततच्या पावसाने अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. ...
Gadchiroli News येनापूर येथील शेतकरी मनोहर राऊत व त्यांचा मुलगा संदीप राऊत हे शेतात काम करीत असताना अचानक पाणी वाढल्याने ते पाण्यातच अडकून पडले. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना पुरातून बाहेर काढले. ...
Nagpur News गत आठवड्यात ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीने नागपूर जिल्ह्यात सावनेर, भिवापूर, उमरेड, कुही, नरखेड आणि काटोल तालुक्यातील शेती अक्षरशः खरडून नेली. नदी-नाल्यांचे पाणी शिवारात शिरले. ...
Grandmother experienced the thrill of life and death : दर्शनासाठी आलेली आजी पुर्णा नदीच्या काठावर असलेल्या घावरु पाय घसरल्याने दुथडी भरुन वाहात असलेल्या पुर्णेच्या प्रवाहात वाहत गेली. ...
Nana patole - काँग्रेस नेत्यांचे पथक अतिवृष्टीग्रस्त भागातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन पाहणी करतील व त्यानंतर नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. ही मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे महाराष्ट्र प्रद ...